शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नायगाव : डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत सद्या अल्प बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:04 IST

नायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.

ठळक मुद्देकांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणीनायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.अतिशय प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही वसुल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने ३१ जानेवारी पर्यंत विक्र ी केलेल्या प्रत्येक शेतकºयाला दोनशे क्विंटल पर्यंत प्रती क्विंटल २०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदान देतांना अनेक अटी-शर्ती घालुन अनुदान जाहीर केल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे.नोव्हेंबर,डिसेंबरव जानेवारी या तीन महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च या महिन्यात मोठया प्रमाणात कांदा विक्री झाली आहे. फेब्रुवारी प्रमाणेच मार्च महिन्यातही कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वात कमी बाजारभाव आजही मिळत आहे.मात्र शासनाने ३१ जानेवारी पर्यंतच अनुदान जाहीर केल्याने या अनुदानापासुन मोठया प्रमाणावर शेतकरी वंचित राहणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानाच्या रूपाने दिलासा देतांना क्विंटलच्या मर्यादे बरोबर कालावधीचीही अट घातली आहे. क्विंटलची मर्यादा असल्यामुळे ३१ जानेवारी ही विक्र ीच्या कालावधीची अट मार्च महिन्यापर्यंत करण्याची मागणी अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतकºयांनी केली आहे.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देतांनाही शासनाने अनेक अटी घातल्यामुळे उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे. डिसेंबर व जानेवारी च्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च मध्ये मोठया प्रमाणावर शेतकºयांनी कांदा अत्यल्प भावात विक्री केला आहे. या हंगामातील निच्यांकी भावाने कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. शासनाने अनुदान मिळण्याचा कालावधी मार्च पर्यंत केला तरच बहुतांशी शेतकºयांना या अनुदानाचा लाभ घेता येईल- रविंद्र कापडी, कांदा उत्पादक देशवंडी.डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी व सध्या कांद्याला अल्प बाजारभाव मिळत आहे. अशा शेतकºयांना शासनाचे अनुदान मिळाले तर कांदा उत्पादकांना ख-या अर्थाने शासनाच्या अनुदानाचा फायदा होईल. क्विंटलची मर्यादा असतांनाही कालावधीची अट घातल्यामुळे अनेक शेतकरी आजही या अनुदानापासुन वंचित आहे.- विलास काकड, कांदा खरेदीदार, नायगाव उपबाजार.