शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव : डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत सद्या अल्प बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:04 IST

नायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.

ठळक मुद्देकांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कांदा अनुदान कालावधी मार्चपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणीनायगाव : गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना अल्पदराने कांदा विक्री करावी लागल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत दिलेल्या अनुदानाचा कालावधी मार्च महिन्या पर्यंत करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकºयांना केली आहे.अतिशय प्रतिकुल परिस्थतीत पिकविलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही वसुल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने ३१ जानेवारी पर्यंत विक्र ी केलेल्या प्रत्येक शेतकºयाला दोनशे क्विंटल पर्यंत प्रती क्विंटल २०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदान देतांना अनेक अटी-शर्ती घालुन अनुदान जाहीर केल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे.नोव्हेंबर,डिसेंबरव जानेवारी या तीन महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च या महिन्यात मोठया प्रमाणात कांदा विक्री झाली आहे. फेब्रुवारी प्रमाणेच मार्च महिन्यातही कांद्याला यंदाच्या हंगामातील सर्वात कमी बाजारभाव आजही मिळत आहे.मात्र शासनाने ३१ जानेवारी पर्यंतच अनुदान जाहीर केल्याने या अनुदानापासुन मोठया प्रमाणावर शेतकरी वंचित राहणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानाच्या रूपाने दिलासा देतांना क्विंटलच्या मर्यादे बरोबर कालावधीचीही अट घातली आहे. क्विंटलची मर्यादा असल्यामुळे ३१ जानेवारी ही विक्र ीच्या कालावधीची अट मार्च महिन्यापर्यंत करण्याची मागणी अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतकºयांनी केली आहे.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देतांनाही शासनाने अनेक अटी घातल्यामुळे उत्पादक शेतकरी या अनुदानापासुन वंचित राहिले आहे. डिसेंबर व जानेवारी च्या तुलनेत फेब्रुवारी व मार्च मध्ये मोठया प्रमाणावर शेतकºयांनी कांदा अत्यल्प भावात विक्री केला आहे. या हंगामातील निच्यांकी भावाने कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. शासनाने अनुदान मिळण्याचा कालावधी मार्च पर्यंत केला तरच बहुतांशी शेतकºयांना या अनुदानाचा लाभ घेता येईल- रविंद्र कापडी, कांदा उत्पादक देशवंडी.डिसेंबर व जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी व सध्या कांद्याला अल्प बाजारभाव मिळत आहे. अशा शेतकºयांना शासनाचे अनुदान मिळाले तर कांदा उत्पादकांना ख-या अर्थाने शासनाच्या अनुदानाचा फायदा होईल. क्विंटलची मर्यादा असतांनाही कालावधीची अट घातल्यामुळे अनेक शेतकरी आजही या अनुदानापासुन वंचित आहे.- विलास काकड, कांदा खरेदीदार, नायगाव उपबाजार.