शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

रस्त्याअभावी मुरुमटी गावाचा संपर्क तुटला

By admin | Updated: July 24, 2016 21:38 IST

पुराच्या पाण्यातून करावा लागतो खडतर प्रवास

पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम अशा मुरुमटी गावाला पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्याअभावी ये-जा करणेही कठीण झाले असून, पुराच्या पाण्यातून बिकट वाट काढावी लागत आहे.करंजाळीपासून साधारण २५ ते ३० किमी अंतरावर असलेल्या मुरु मटी गावाला जाताना मोठा नाला आडवा लागतो. पहिल्याच पावसापासून या नात्याला पाणी आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. वाहन घेऊन जायचे झाले तर अलीकडे वाहन उभे करून पुराच्या पाण्यातून अथवा केटीवेअर बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून पलीकडे जावे लागते. रात्री पहाटे आजारी माणसांना उपचारासाठी नेण्यात मोठया अडचणी निर्माण होत असून, गत अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची पूल बांधून द्यावा ही मागणी शासनदरबारी धूळ खात पडून आहे. निवडणुकांच्या काळात दिलेली आश्वासने त्यानंतर कशी हवेत विरतात याचे उदाहरण म्हणजे मुरुमटी, असे येथील ग्रामस्थ बोलून दाखवतात. (वार्ताहर)