शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

गोदा प्रदूषणावरून मनपाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:46 IST

रामदास कदम : खर्चाबाबत दोन दिवसांत मागविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा त्यानंतरच निधीची मागणी करावी, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सुनावले. पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लॅॅस्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा स्पष्ट इशाराच मंत्रिमहोदयांनी दिला. गोदावरी नदी प्रदूषणाबाबत गरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी शहरातील घनकचरा व सांडपाणी याबरोबरच गोदावरी प्रदूषण मुक्तीबाबतच्या उपाययोजना याचा पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनपाच्या अंदाजपत्रकात गेल्यावर्षी व यंदा असे मिळून १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या १०० कोटीत पालिकेने पर्यावरण रक्षणासाठी कोणती कामे केली याचा हिशोब शासनाला द्यावा, त्यानंतरच शासनाकडे निधीची मागणी करावी, असे सुनावले. बैठकीमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी शहरात २८५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यातील २७५ एमएलडी पाणी मलनिस्सारण केंद्रात येते, तर दहा एमएलडी पाणी सेफ्टी टॅँकमध्ये जमा होत असल्याचे सांगितले. अन्यथा स्थगिती दिली जाईलगोदावरीचा उगम असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये डोंगर फोडून नदी पात्रात भराव घालण्याचा व २५० एकर जमीन येलो करण्याचा घाट घातला जात असल्याबाबत कदम यांना पत्रकारांनी विचारणा केली असता याबाबत कदम यांनी जिल्हाधिकारी स्थगिती देतील, नाहीतर आपण स्थगिती देऊ असे स्पष्ट केले. राज्यात २७ महानगरपालिका असून, त्यांची सांडपाणी, घनकचरा यांचे नियोजन करण्यासाठी, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी निर्धारित निधी खर्च केलाच पाहिजे. याकरिता प्रत्येक महानगरपालिकेला भेट देऊन माहिती घेत असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.