शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

मनपा प्रशासनाला आली जाग

By admin | Updated: January 18, 2016 22:51 IST

सद्भावना चौक : जलवाहिनीची दुरुस्ती

सिडको : येथील सद्भावना चौक दत्त मंदिराशेजारी असलेल्या जलवाहिनीला गळती होऊन यातून गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘दै. लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मनपा प्रशासन जागे झाले. मनपा कर्मचाऱ्यांनी सुटीचा दिवस असतानाही पाइपलाइन दुरुस्ती करून पाणी गळती थांबविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाणी पुरावे यासाठी मनपाच्या वतीने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे; परंतु याच महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सद््भावना चौक दत्त मंदिराशेजारी असलेल्या जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच मनपाच्या संबंधित विभागास कळवूनही दखल घेतली जात नव्हती. यामुळे दररोज सकाळी परिसरातील संपूर्ण रस्त्याने पाणीच पाणी होत होते. परिसरातील गल्ली बोळात पाण्याचा सडाच पडलेला असल्याचे चित्र बघावयास मिळत होते. परंतु दैनिक लोकमतमध्ये (दि.१७) रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याच दिवशी मनपाच्या वतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. (वार्ताहर)