शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

महावितरणचे दुर्लक्ष रेड्याच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:19 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. यामुळे हरसूल भागातील महावितरण कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित विभागाकडे चिरापाली ग्रामपंचायतीने अगोदरच विजेचा खांब कोसळून वाहिन्या उघड्यावर पडल्याच्या घटनेबाबत पत्रव्यवहार केला होता तरीही महावितरणकडून पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.चिरापाली शिवारातील चिखली भागात उत्तम राजाराम भोये यांच्या रेड्याला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.जनावरे चारण्यासाठी आलेली १४ वर्षीय सुनीता भोये थोडक्यात बचावली आहे.चिरापाली शिवारात हरसूल महावितरण कार्यालय कार्यक्षेत्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. येथील वीज खांबांची दुरवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांनी अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण विभागाला प्रत्यक्ष कळविले होते; मात्र याची दखल घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला होता.------------------शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या हरसूल कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पत्रव्यवहाराची वेळीच संबंधित विभागाने दखल घेतली असती तरही घटना घडली नसती. हा केवळ महावितरण कर्मचाºयासह अधिकाºयांचा हलगर्जीपणा आहे.- मोहन कनोजे,सरपंच, चिरापाली-------------------मे महिन्यात या शेताकडे वीजपुरवठा करणाºया खांबासह वीज वाहिन्यांची दुरवस्था होऊन जमीनदोस्तझाल्या होत्या; मात्र त्यांच्यातूनच वीजपुरवठा सुरू होता. याबाबतवीज कर्मचाºयांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी हलगर्जीपणा केला.आज ऐनवेळी या घटनेने वीजपुरवठा खंडितहोऊन शेतीची काम खोळंबली असून, महावितरणच यास जबाबदार आहे.- उत्तम भोये, चिरापाली

टॅग्स :Nashikनाशिक