शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

महावितरणचे दुर्लक्ष रेड्याच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:19 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. यामुळे हरसूल भागातील महावितरण कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित विभागाकडे चिरापाली ग्रामपंचायतीने अगोदरच विजेचा खांब कोसळून वाहिन्या उघड्यावर पडल्याच्या घटनेबाबत पत्रव्यवहार केला होता तरीही महावितरणकडून पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.चिरापाली शिवारातील चिखली भागात उत्तम राजाराम भोये यांच्या रेड्याला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.जनावरे चारण्यासाठी आलेली १४ वर्षीय सुनीता भोये थोडक्यात बचावली आहे.चिरापाली शिवारात हरसूल महावितरण कार्यालय कार्यक्षेत्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. येथील वीज खांबांची दुरवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांनी अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण विभागाला प्रत्यक्ष कळविले होते; मात्र याची दखल घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला होता.------------------शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या हरसूल कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पत्रव्यवहाराची वेळीच संबंधित विभागाने दखल घेतली असती तरही घटना घडली नसती. हा केवळ महावितरण कर्मचाºयासह अधिकाºयांचा हलगर्जीपणा आहे.- मोहन कनोजे,सरपंच, चिरापाली-------------------मे महिन्यात या शेताकडे वीजपुरवठा करणाºया खांबासह वीज वाहिन्यांची दुरवस्था होऊन जमीनदोस्तझाल्या होत्या; मात्र त्यांच्यातूनच वीजपुरवठा सुरू होता. याबाबतवीज कर्मचाºयांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी हलगर्जीपणा केला.आज ऐनवेळी या घटनेने वीजपुरवठा खंडितहोऊन शेतीची काम खोळंबली असून, महावितरणच यास जबाबदार आहे.- उत्तम भोये, चिरापाली

टॅग्स :Nashikनाशिक