शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:23 IST

सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या ...

ठळक मुद्देनुकसान भरपाई सुद्धा शासनाकडूनत्वरित मिळायला हवी.

सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाल्याने तो मेटाकुटीस आला आहे कोणत्याही प्रकारच्या अटी शर्थी न ठेवता सरसकट पंचनामे करावेत.त्यांना झालेली नुकसान भरपाई सुद्धा शासनाकडूनत्वरित मिळायला हवी. याचा पाठपुरावा मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार डॉ.भारती पवार यांनी पाहणी दरम्यान शेतक-यांना सांगितले.

तालुक्यात अवकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी भाताच्या आवणात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाताच्या आंगरी(ओंब्या) पाण्यात भिजल्याने काही ठिकाणी आवणातच कोंब फुटले आहेत. भात भिजल्याने दाणे खराब झाल्याने तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा निघतो.त्यामुळे भाव देखील मिळत नाही.हातातोंडाशी आलेली पिके ही ह्या अतिवृष्टीमुळे खराब झाली असून शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.  यावेळी खासदार भारती पवार यांनी तालुक्यातील करवंदे, दुर्गापूर, हट्टी,शिंदे दिगर,आदी गावातील नुकसान झालेल्या शेतावर जाऊन पाहणी केली.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील भोये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा राज्य आदिवासी आघाडी कार्यकारिणी सदस्य विठ्ठल गावित, नगरसेविका रंजना लहरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन महाले, नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे, बाळासाहेब सुर्यवंशी, दीपक खोत, विजय देशमुख, देवाजी चव्हाण आदी उपस्थीत होते.तालुक्यात करवंदे येथील शेतकरी बुधा देवाजी चव्हाण यांच्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी करतांना डॉ. भारती पवार,  सुनिल भोये, रमेश थोरात आदीसह कार्यकर्ते. 

टॅग्स :Member of parliamentखासदारagricultureशेती