शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 14:45 IST

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.यावेळी ब्रम्हगिरी परिसरातील जवळपास सहा वाड्या-पाडे मिळुन स्थापन करण्यात आलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन आमदार खासकरांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटन विकास विभागांतर्गत असलेला निधी सुमारे पाच कोटी रु पये उपलब्ध झाले असून हा निधी वितरीत करण्यापुर्वी अत्यावश्यक कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.या प्रसंगी अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली. सध्या म्हाळसादेवी मंदिर जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. येथे सभामंडप व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळेस गंगाद्वारच्या नुतनीकरणाविषयी आर्किटेक्चुअल प्रेझेटेशन करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नगरसेवक सागर उजे, संपत बदादे, काळु भांगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .२ चे उपविभागीय अभियंता पांडुरंग सोनवणे, वास्तु विशारद ऋतुुजा लोहगावकर, बांधकाम व्यावसायिक प्रविण शिरसाट आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे पावसाळ्यात अतिवृष्टीने दरड कोसळणे, मोठमोठे दगड निसटणे तसेच उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटणे तथा नष्ट होणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात. कारण शेतीवर, पायऱ्यांवर सिझनेबल व्यवसाय करु न शेतीला पुरक व्यवसाय केल्याने त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत असतो. यासाठी वरच पाण्याची सुविधा मेटघरचा पर्यटन विकास खात्यामार्कत कायापालट झाल्यास स्थलांतरही होणार नाही. व्यवसाय शेतीही करता येवू शकेल.(फोटो १३ त्र्यंबक,०१)पाहणी करतांना आमदार हिरामण खोसकर. सोबत वनविभागाचे अधिकारी अटल पंचायती अखाड्याचे महंत उदयगिरी महाराज मेटघेरा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी.

 

टॅग्स :Governmentसरकारtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर