शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नाट्यवेड्या लोकांची चळवळ हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:18 IST

प्रायोगिक रंगभूमी सध्या जागा, पैसा, वेळ अशा अनेक समस्यांमुळे संकटात सापडली असून, ही रंगभूमी वाचविण्यासाठी नाट्यवेड्या प्रेक्षकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असा सूर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आयोजित परिसंवादात निघाला.

नाशिक : प्रायोगिक रंगभूमी सध्या जागा, पैसा, वेळ अशा अनेक समस्यांमुळे संकटात सापडली असून, ही रंगभूमी वाचविण्यासाठी नाट्यवेड्या प्रेक्षकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असा सूर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आयोजित परिसंवादात निघाला. मेळाव्यात ‘नाटक -काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात बोलताना लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितले. चांगली नाटके आपली शहरात व्हावीत असे वाटत असेल तर २००/४०० सजग प्रेक्षकांचा एक गट निर्माण झाला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. नाटक निर्मितीपासूनच्या कालखंडांचा त्यांनी आढावा घेतला व सध्या करमणुकीची वाढलेली साधने, लोकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, सकाळ, रात्रीच्या नाटकांचा कमी झालेला प्रेक्षकवर्ग, नाटकांमधील हरवलेला वैविध्यपूर्णपणा, मालिका, चित्रपटात अडकलेले कलाकार यामुळे नाटक मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी सांगितले, नाटक बघायला येणारा प्रेक्षक नाटक संपल्यावर अंतर्मुख झाला पाहिजे. त्याच्या मनात वैचारिक क्रांती झाली पाहिजे, तरच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी ठरून नाटक जगेल. कुठल्याही नाटकात सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ असले पाहिजे. मराठी नाटक हे कायम पुरोगामी राहिले असून लेखक, निर्मात्यांनी विचारप्रवण नाटकांची निर्मिती केली तर व्यावसायिक रंगभूमी टिकून राहील. नाटकांनी समाजात घडणाºया वाईट गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. लोकजागृतीचे ते एक महत्त्वाचे माध्यम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.