शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 02:31 IST

शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी परिसरातील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी परिसरातील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना देण्यात आली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून अमानुष वागणूक दिली जात आहे. या शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी घटनास्थळी उपस्थित नव्हते, तर काहींनी फक्त बघ्याची भूमिका निभावली होती. तरीही त्यांना घरात घुसून अटक करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करा, मात्र निर्दोष शेतकऱ्यांची मुक्तता करा अन्यथा महिला शेतकरी मंगळवारपासून (दि. ६ जून) येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर राधिका कळमकर, सविता क्षीरसागर, रेखा क्षीरसागर, जमुना क्षीरसागर, सोनाली क्षीरसागर, छाया क्षीरसागर, भारती धामणे, आशाबाई धामणे, इंदूबाई सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या. प्रतिभा क्षीरसागर, सोनाली कळमकर, मोनिका चौधरी, शकुंतला वाडेकर, लताबाई गोसावी, देवाबाई गुंजाळ, अलका गुंजाळ, सुनिता गुंजाळ, सारिका धनवटे, लता गायकवाड जया गायकवाड, सुनिता भोरकडे आदीसह 50 महिलाच्या स्वाक्षर्या आहे. शेतकरी संपाच्या पिहल्याच दिवशी पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील झालेल्या आंदोलनात ४२ शेतकर्यावर धरपकड करत भादवी कलम ३९५ ,३०७, यासह १२ कलमे लाऊन गुन्हे दाखल केले आहे. सोमवारपर्यत ४२ शेतकर्यावर पोलीस कोठडी होती. त्यानंतर त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.