शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

आई, वडिलांच्या ऋणात राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:48 IST

चांदवड : आपण सर्वांनी आई-वडिलांच्या ऋणात राहावे अशा आशयाच्या कवितांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. ...

ठळक मुद्देअशोक नायगावकर : काव्यसंग्रहाचे प्रकाशन

चांदवड : आपण सर्वांनी आई-वडिलांच्या ऋणात राहावे अशा आशयाच्या कवितांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. येथील सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विलास बागुल यांच्या साथ-संगत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.प्रा. विलास बागुल यांच्या कवितेत मूल्यांची होणारी पडझड, स्रियांच्या अत्याचाराचे सत्र या सर्वांचे प्रतिबिंब आहे. शिवाय आई-वडिलांच्या ऋणांची भावनादेखील अतिशय कारुण्यदायी आहे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त समितीचे मानद सचिव जवाहरलाल आबड होते. प्रास्ताविकात प्रा. विलास बागुल यांनी या काव्यसंग्रहाच्या निर्मिती मागील प्रेरणा ही आपली पत्नी हेमलता बागुल आहे, तिला मृत्यूच्या दारातून परत आणताना झालेली घालमेल, त्यावेळी या कविताच साथ देत होत्या. म्हणून हा साथ-संगत तिला अर्पण करतो असे प्रतिपादन केले. जी. एच. जैन, साहित्यिक राजेंद्र मलोसे, पी. पी.गाळणकर, पी. व्ही. ठाकोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. अशोक नायगावकर यांनी या काव्यसंग्रहातील आई विषयावरील कवितांची े दखल घेतली. सूत्रसंचालन तुषार चांदवडकर यांनी केले. आभार पी. यू. वेताळ यांनी मानले.व्ही. डी. बागुल यांच्या कविता या प्रेरणादायी असून, पती-पत्नीच्या आदर्श नात्याचे यात जे प्रतिबिंब पडते आहे, ते खूपच स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जवाहरलाल आबड यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक