शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सर्वाधिक बालमृत्यू

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

मालेगाव : राज्याच्या बालदर मृत्यूपेक्षा मालेगाव शहरातील बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मालेगाव : राज्याच्या बालदर मृत्यूपेक्षा मालेगाव शहरातील बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरात बालमृत्यूची २७.७७ टक्के प्रमाणाची अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली असून, बालमृत्यू रोखण्यास आरोग्य यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. राज्य शासन बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवित आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मालेगाव शहरात महापालिकेची व शासनाच्या आरोग्य विभागाची अशा दोन यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र या दोन्ही यंत्रणेला बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यास अपयश येत आहे. राज्यातील मेळघाटापेक्षा शहरातील बालमृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान शून्य ते एक वर्ष वयोगटातील ५५५ बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.