शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:30 IST

VfZ°fe¨¹ff ³fbIYÀff³fe¨fe ´ffW¯fe, ´fÔ¨f³ff¸fZ

 

¦f

 

शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामेशेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामेपंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे  द्राक्ष डाळिंब भाजीपाला व शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील टॉमेटो,मका, ऊस,बाजरी,सोयाबीन,कांदा व भुईमूग आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकासोबत काढून ठेवलेल्या पिक देखील पाण्याखाली गेल्याने वाया गेले आहे दिवाळीत या बेमोसमी पावसाने कहर केल्याने तयार पीक काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सातच्या पावसामुळे शेतातील मका ,बाजरी व जनावरांसाठी साठून ठेवलेला चारदेखील सडून गेल्याने  चाº्याचा येणाº्या काळात गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.मका सोयाबीन या पिकांना कोंब फुटेल आहेत द्राक्ष टोमॅटो मका,ऊस ,बाजरी ,सोयाबीन,कांदा या पिकांचेही मोठे नुकसान झाले  आहे.अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त आर्थिक मद्दत द्यावी अशी मागणी निफाड तालुक्याचे   आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली होती.  कोळवाडी श्रीरामनगर, दीक्षि,बेंदमळा,आहेरगाव,उंबरखेड,नारायण टेभी ,कारसुळ,दावचवाडी,लोणवाडी,पाचोरे वणी आदी परिसरात पंचनामे सुरू झाले आहे.यावेळी आहेरगाव व पाचोरे वणी येथील द्राक्ष बागांचे झालेले नुसकान व पंचनामे करतांना आहेरगाव येथील तलाठी  कर्मचारी नितीन जहागीरदार आहेरगावचे ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे,पचोरे वणी ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव व शेतकरी वर्ग उपस्थित होते.