शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:11 IST

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला.

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला. होता तोही रिचार्ज जनतेणे सहन करत आपला नंबर चालू ठेवला आहे. आताही रिचार्ज वाढवून पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दणका दिला आहे हा रिचार्ज न केल्यास १५-१५ दिवसांच्या अंतराने कॉल करणे व घेणेही बंद होणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातून ग्राहकांना सांगण्यात येत आहे.आज प्रत्येकाला मोबाईलचे महत्त्वाचा झाला आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल व त्याचा रिचार्ज लागतोच. अगदी फोन नाही आला तरीही माणूस फोन खिशातून काढून बघतोच इतका मोबाईल माणसासाठी अत्यावश्यक झाला आहे. सुरूवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्यानंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल