शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:11 IST

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला.

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला. होता तोही रिचार्ज जनतेणे सहन करत आपला नंबर चालू ठेवला आहे. आताही रिचार्ज वाढवून पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दणका दिला आहे हा रिचार्ज न केल्यास १५-१५ दिवसांच्या अंतराने कॉल करणे व घेणेही बंद होणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातून ग्राहकांना सांगण्यात येत आहे.आज प्रत्येकाला मोबाईलचे महत्त्वाचा झाला आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल व त्याचा रिचार्ज लागतोच. अगदी फोन नाही आला तरीही माणूस फोन खिशातून काढून बघतोच इतका मोबाईल माणसासाठी अत्यावश्यक झाला आहे. सुरूवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्यानंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल