शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प

By admin | Updated: June 6, 2017 03:20 IST

नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मुंबई, गुजरातकडे भाजीपाला व दुधाचा एकही टॅँकर रवाना होऊ शकला नसल्याने टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे दिवसभर नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मुंबई, गुजरातकडे भाजीपाला व दुधाचा एकही टॅँकर रवाना होऊ शकला नसल्याने टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात कांदा, दूध व भाजीपाला रवाना करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संप सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम शेतमाल वाहतुकीवर झाला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतमाल लिलावासाठी येत नसल्याने बाजार समित्या ओस पडल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या व्यापाऱ्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी करून वाशी, मुंबई येथे माल पाठविण्याची तयारी दर्शविल्याने गेल्या तीन दिवसांपासून काही प्रमाणात माल बाहेरगावी पाठविला जात आहे.