शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मन्याड नदीत गाळमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:00 IST

अंदरसूल : टाटा ट्रस्ट, युवामित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसूल येथे जहागीरदार वस्तीलगत बंधारा व मन्याड नदीपात्रात प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देशासन योजना : युवामित्रकडून मशिनरी उपलब्ध

अंदरसूल : टाटा ट्रस्ट, युवामित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसूल येथे जहागीरदार वस्तीलगत बंधारा व मन्याड नदीपात्रात प्रारंभ करण्यात आला.या योजनेअंतर्गत इंधनाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेतून केला जाणार असून, युवामित्र संस्थेने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. या कामाचे स्वरूप युवामित्रच्या अधिकारी दीपाली वाघ यांनी सांगितले. त्यातून अंदरसूल ग्रामपंचायतीने आवश्यक ते ठराव करून सर्व बंधारे गाळमुक्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला.या प्रक्रियेत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे, प्रकल्प अभियंता धनंजय देशमुख, येवला तालुका समन्वयक दीपाली वाघ, आकाश चिने आदी सहभागी होते.याप्रसंगी जलसंधारण अधिकारी शेळके तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, अंदरसूलच्या सरपंच विनिता सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, शिवसेना नेते दत्तू सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे, अण्णासाहेब ढोले, धनंजय जहागीरदार, प्रकाश बजाज, जनार्दन जानराव, सुभाष सोनवणे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. भविष्यात पाणी साठवण वाढून त्याचा मोठा फायदा शिवारला होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.