शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...

By admin | Updated: October 25, 2016 23:34 IST

प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...

येवला : तीमिराकडून तेजाकडे.. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा कृतीतून संदेश देणारी पणती तयार करण्यात सध्या कुंभार गुंतले आहेत. या कुंभारांचेही जीवन या पणतीप्रमाणेच आहे. तळहातावर मातीचा गोळा घेऊन शेकडो वर्षांपासून दिवाळीला पणत्या आणि बोळकीसह मातीच्या वस्तू आजही बनवत आहे. पणत्यातून जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवत असलेल्या कुंभाराला मात्र आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. येवला तालुक्यात काही मोजक्या गावांत मातीचे साहित्य तयार करण्याचे काम कुंभार लोक करीत आहेत. ग्राहक स्वस्त पणत्याला पसंती देत असतो. सध्या या मातीच्या भांड्याच्या कामापासून कुंभार परवडत नसल्याने दूर जात असल्याचे चित्र आहे. चिनी मातीच्या पणत्या बाजारात आल्यापासून मातीच्या पणत्यांचा भाव कमी आणि मागणीही कमी झाली आहे. कुंभार समाजातील अनेकांना या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही आर्थिक साधन नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु पूर्वापार चालत आलेला पारंपरिक व्यवसाय अंगवळणी पडला असल्याचे रसाळ यांनी सांगितले. थोडी शेती आणि मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करीत मुलांचे शिक्षण चालू आहे.पर्यावरणपूरक असलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी सध्या कमी झाली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना कुंभार कामाची कला शिकविण्याची इच्छा अजिबात नाही. शिक्षण देऊन मुलांचे भवितव्य घडवायचे असे विचार अंबादास रसाळ यांनी मांडले. व्यवसायात अधिक आधुनिकता आणायची म्हटले तर पैसे कोठून आणायचे? शासनाने या व्यवसायाला मदत करायला हवी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)