शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

मेघदूतांनी अनेकांना पाडली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:57 PM

मालेगाव : मराठी साहित्य संघातर्फे कालिदास दिन साजरामालेगाव : महाकवी कालिदास हे जगातील सर्वश्रेष्ठ कवी, साहित्यिक होत. त्यांच्या मेघदूतावर महान साहित्यिकांनी भाष्य केले तरी तो अद्यापही उमगला नाही. मेघदूताची छाप आजही कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी केले.

ठळक मुद्देमालेगाव : मराठी साहित्य संघातर्फे कालिदास दिन साजरा

मालेगाव : महाकवी कालिदास हे जगातील सर्वश्रेष्ठ कवी, साहित्यिक होत. त्यांच्या मेघदूतावर महान साहित्यिकांनी भाष्य केले तरी तो अद्यापही उमगला नाही. मेघदूताची छाप आजही कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी केले.मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे आयोजित कालिदास दिनानिमित्त बुधवारी सायंकाळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुल्हेरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश उचित, शिवाजी साळुंखे उपस्थित होते. डॉ. मुल्हेरकर म्हणाले, कालिदासाच्या साहित्याचे अनेकांनी अनुवाद केला असला तरी मेघदूतांचा अर्थ अपूर्ण राहतो. कालिदास दिन हा संस्कृत दिन असल्याचा गौरव करत आपल्या कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.कविसंमेलन घेण्यात आले. यात भिला महाजन, सचिन लिंगायत, रविराज सोनार, संजय पांडे, विवेक पाटील, शेखर कापसे यांनी कविता सादर केल्या. प्रास्ताविक रमेश उचित यांनी केले. सूत्रसंचलन सचिव राजेंद्र दिघे यांनी, तर जगदीश वैष्णव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सयाजी पगार, महेश जहागिरदार, सुरेश गरुड, राजेश जाधव, रमेश पाटील, किरण पाटील, विजय डोखे, विशाल धिवरे, रमेश आदी उपस्थित होते.