शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

विवाहाची गर्दी अन् अन्नाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:08 IST

खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देयेणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.

खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.मे महिना लग्नासाठी महत्वाचा आणि धावपळीचा असतो. मे महिन्यात विवाहाच्या तिथी देखिल महत्वाच्या असल्याने सर्वांचीच घावपळ होते. त्यात काही ठराविक तारखेला लग्न मुहूर्त असल्याने नोकरी, व्यसाय सांभाळूनबेलाविलेल्या प्रत्येकाच्या विवाहाला जाणे म्हणजे करसत करावी लागते. तेव्हा कोणी, कोठे आणि कोणत्या लग्नाला जायचे हे प्रथम प्राधान्याने ठणवावे लागते. शिवाय या उन्हाच्या त्रासात लग्नाला हजेरी लावावी लागते. परिणामी चार लग्नापैकी कोणत्या तरी एखाद्या लग्नात जेवणे भाग पडत असल्याने बऱ्याच लग्नाच्या ठिकाणी येणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.(फोटो ०२ भोजनावळी)