शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

विवाहाची गर्दी अन् अन्नाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:08 IST

खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देयेणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.

खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.मे महिना लग्नासाठी महत्वाचा आणि धावपळीचा असतो. मे महिन्यात विवाहाच्या तिथी देखिल महत्वाच्या असल्याने सर्वांचीच घावपळ होते. त्यात काही ठराविक तारखेला लग्न मुहूर्त असल्याने नोकरी, व्यसाय सांभाळूनबेलाविलेल्या प्रत्येकाच्या विवाहाला जाणे म्हणजे करसत करावी लागते. तेव्हा कोणी, कोठे आणि कोणत्या लग्नाला जायचे हे प्रथम प्राधान्याने ठणवावे लागते. शिवाय या उन्हाच्या त्रासात लग्नाला हजेरी लावावी लागते. परिणामी चार लग्नापैकी कोणत्या तरी एखाद्या लग्नात जेवणे भाग पडत असल्याने बऱ्याच लग्नाच्या ठिकाणी येणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.(फोटो ०२ भोजनावळी)