शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद

By admin | Updated: December 11, 2015 23:33 IST

जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद

निर्यातमूल्य घटले, तरी परिणाम सोमवारीचनाशिक : कांद्याचे निर्यातमूल्य केंद्र सरकारने सातशेवरून चारशेवरून आणल्याने त्याचा थेट फायदा किंवा परिणाम हे सोमवारनंतरच (दि. १४) प्रत्यक्षात दिसणार असून, तूर्तास तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादकांना सोमवारपर्यंत कांद्याच्या भावाबाबत प्रतीक्षा करावी लागेल.कांदा निर्यातमूल्य सातशे डॉलरवरून तीनशे डॉलने घटवून चारशे डॉलरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी (दि.१०) सायंकाळी घेतला. त्यामुळे त्याचा थेट परिणाम शुक्रवारी (दि.११) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजावर जाणवण्याची चिन्हे असली तरी काल कार्तिकी अमावस्या असल्याने बहुतांश कांदा लिलाव बंदच होते. तसेच शनिवारी (दि.१२) दुसरा शनिवार व रविवार जोडून आल्याने आता कांदा निर्यातमूल्य कमी केल्याचे परिणाम प्रत्यक्षात सोमवारी (दि.१४) जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल, तेव्हाच जाणवण्याची चिन्हे आहेत. कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने मात्र कांदा भाव स्थिर राहण्यास मदतच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)सोेमवारीच परिस्थिती समजणारसलग तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने त्याचे थेट परिणाम सोमवारीच (दि.१४) दिसून येतील. सोमवारी कांदा आवक वाढली तरी कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र निर्यातमूल्य कमी केल्याचा परिणाम सोमवारनंतरच दिसून येईल.नानासाहेब पाटील - नाफेड संचालक