शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:35 IST

बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

 मालेगाव : नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण देशात कांदा आणि मका पाठविला जात असून, नियमनमुक्त कायद्याचा नाशिक जिल्ह्यासाठी वेगळा विचार करावा, अशी मागणी जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींच्या शिष्टमंडळाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण देशात आणि देशाबाहेर कांदा पाठवला जातो. शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो. शेतावर खरेदी केलेल्यांनी मालाचे पैसे दिलेले नाही. असा कायदा लागू केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, असे शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार व कृषिमंत्र्यांना आदेश दिले की, व्यापारी काय म्हणणे आहे याचा अहवाल तयार करून शासनास सादर करावा, म्हणजे अधिवेशन संपल्यावर ६ आॅगस्ट रोजी नवीन कायद्याचे रूपांतर करून तो लागू करू. बाजार समितीचे कार्यक्षेत्र तालुक्यापुरते असते; मात्र व्यापारी कुठूनही माल घेऊ शकतो. त्यामुळे माल घेऊन व्यापारी परागंदा होऊ शकतो; मात्र तालुक्यातील बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालास जबाबदार राहते हेदेखील शिष्टमंडळाने राज्याच्या महसूलमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. यावेळी मालेगाव बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, देवीदास पिंगळे, केदा अहेर, विलास देवरे, नितीन आहेर, पंढरीनाथ थोरे, राजाभाऊ डोखळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)