शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कृषिप्रधान देशात मुलांना पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण

By admin | Updated: November 15, 2014 01:06 IST

कृषिप्रधान देशात मुलांना पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण

नाशिक : जगात कृषिप्रधान देश म्हणून भारताचे नाव आदराने घेतले जाते़ जगभरात मोठ्या प्रमाणात भारत धान्य निर्यात करतो; परंतु अशा देशात तेथीलच मुलांना पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण होते हे दुर्दैवी असल्याची खंत इस्त्राईल दूतावासाचे आर्थिक व व्यापार विभागाचे प्रमुख ईलियान डीआॅन यांनी येथे व्यक्त केली़ त्र्यंबकरोडवरील ठक्कर मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही खंत व्यक्त केली़ या प्रदर्शनात प्रथमच इस्त्राईलचे अधिकारी तसेच तेथील कृषी विकासाची माहिती देणाऱ्या स्टॉलचा समावेश करण्यात आला आहे़ डीवॉन म्हणाले, जगात कृषीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ यामध्ये भारतात ही संख्या मोठी आहे़ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी शेती करण्यात प्रत्यक्ष सहभाग खूप कमी लोकांचा आहे़ वास्तविक इस्त्राईल, अमेरिका, चीन या देशांमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या केवळ दोन टक्के आहे; परंतु आवश्यक शेती उत्पादनासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून मोठे उत्पादन घेतले जाते़ इस्त्राईलमध्ये शेतीसाठी चांगली परिस्थिती नसताना, केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात आधुनिक अशी शेती केली जाते़ त्या तंत्रज्ञानाचा वापर भारतात करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)