शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मालेगाव : शेतीपंप बसविताना घडली घटना शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:38 IST

मालेगाव : तालुक्यातील चोंढी येथील ढोणे वस्तीवरील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघा तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .

मालेगाव : तालुक्यातील चोंढी येथील ढोणे वस्तीवरील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघा तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .ज्ञानेश्वर सुकदेव ढोणे (१८), मेघराज सुभाष पोमनार (२०) हे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर व मेघराज हे शेततळ्यात शेतीपंप बसवित असताना ज्ञानेश्वर याचा पाय घसरून तळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मेघराज गेला असता यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ज्ञानेश्वर हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता, तर मेघराज हा बारावीचे शिक्षण घेत होता. या दुर्दैवी घटनेमुळे चोंढी गावावर शोककळा पसरली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार आर. आर. हिरे करीत आहेत.