शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:43 IST

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

ठळक मुद्देसंगीता धायगुडे : राज्य शासनानंतर केंद्र सरकारकडूनही शिक्कामोर्तबप्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरूद्दीन शेख उपस्थित होते. धायगुडे म्हणाल्या की, शहर हागणदरीमुक्त व्हावे यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. शहरात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले. नागरिकांनी खुल्यावर शौचास बसू नये म्हणून आवाहनही करण्यात आले होते. उघड्यावर शौचास बसणाºया ८१ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. शहर हगणदरीमुक्त करणे हे मोठे आव्व्हान होते. मात्र प्रशासनाने घेतलेली मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच शहर हागणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, होमगार्ड, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, बचत गट यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. प्रशासनास नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर रशीद शेख तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्त धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कायमस्वरूपी तरतूदहगणदरीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हगणदारी मुक्त राहावीत यासाठी या ठिकाणी अमृत योजनेतून क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून शहर हगणदरीमुक्त घोषित झाले असले तरी दर सहा महिन्यांनी त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय समितीची पाहणी राज्यस्तरीय समितीच्या पाहणी दौºयानंतर केंद्रास राज्य शासन अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राची समिती पाहणीसाठी आली होती. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहे.