शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडूनही मालेगाव हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:43 IST

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

ठळक मुद्देसंगीता धायगुडे : राज्य शासनानंतर केंद्र सरकारकडूनही शिक्कामोर्तबप्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले

मालेगाव : राज्य शासनाने शहर हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर केंद्र शासनाच्या कमिटीनेही पाहणी करुन शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करुन तसे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरूद्दीन शेख उपस्थित होते. धायगुडे म्हणाल्या की, शहर हागणदरीमुक्त व्हावे यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. शहरात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य घेतले. नागरिकांनी खुल्यावर शौचास बसू नये म्हणून आवाहनही करण्यात आले होते. उघड्यावर शौचास बसणाºया ८१ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. शहर हगणदरीमुक्त करणे हे मोठे आव्व्हान होते. मात्र प्रशासनाने घेतलेली मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच शहर हागणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. यासाठी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, होमगार्ड, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, बचत गट यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. प्रशासनास नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर रशीद शेख तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्त धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कायमस्वरूपी तरतूदहगणदरीमुक्त करण्यात आलेली ठिकाणे कायमस्वरूपी हगणदारी मुक्त राहावीत यासाठी या ठिकाणी अमृत योजनेतून क्रीडांगण, उद्याने अशा उपाययोजना भविष्यात करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून शहर हगणदरीमुक्त घोषित झाले असले तरी दर सहा महिन्यांनी त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय समितीची पाहणी राज्यस्तरीय समितीच्या पाहणी दौºयानंतर केंद्रास राज्य शासन अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राची समिती पाहणीसाठी आली होती. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले आहे.