शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मालेगाव : महापालिकेकडून मार्चअखेरच्या घरपट्टी वसुलीचा तगादा

By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST

हद्दवाढीतील सहा गावांना करांचा भुर्दंड

  मालेगाव- महापालिकेसमोर यावर्षी३८ कोटी ५६ लाख नऊ हजार रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट मनपाच्या घरपट्टी वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे असून, आतापर्यंत प्रत्यक्षात जानेवारीअखेर नऊ कोटी १८ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली आहे, तर गेल्या वर्षी १५ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली होती. मालेगाव महापालिकेत द्याने, सोयगाव, म्हाळदे, भायगाव, सायने, दरेगाव या सहा गावांचा हद्दवाढीनंतर समावेश झाला. त्याला अडीच वर्षे झाली. त्यानंतर आता या गावांतील नागरिकांना गावांमध्ये पुरेशा सोयीसवलती मनपाने पुरविलेल्या नसताना सुमारे साडेसात कोटी रुपये घरपट्टीपोटी महापालिकेला मार्चअखेर जमा करावे लागणार आहेत. मालेगावी डास मच्छरांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, मात्र नागरिकांंना घरपट्टीपोटी असंख्य प्रकारचे कर भरावे लागत आहेत. त्यात सर्वसाधारण कर, अग्निशमन, मलनिस्सारण, जललाभ, शिक्षण उपकर, वृक्षकर, पथकर, दिवाबत्ती, शिक्षण कर, सर्वसाधारण स्वच्छता आदि करांचा समावेश आहे. हद्दीवाढीनंतर मालेगाव महापालिका हद्दीत समाविष्ट गावांत कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत. गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचेलेले असताना घंटागाड्यांचे दर्शनही या भागातील नागरिकांना कधी होत नाही. महापालिकेचे ३८ लक्ष ५६ लाख ९ हजार १३ रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षी १५ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली होती. हद्दवाढीतील सहा गावांना घरपट्टी आकारणी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. ती किती आणि कशी वसूल करावी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.