शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मालेगाव शहर हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:59 IST

राज्य शासनाने मालेगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय समितीच्या पाहणीनंतर नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचे जाहीर केले आहे.

मालेगाव : राज्य शासनाने मालेगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय समितीच्या पाहणीनंतर नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचे जाहीर केले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली होती. शहरातील ५५ ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर केली होेती, तर ६४ ठिकाणे उघड्यावर शौचास बसले जात होते. मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी कायद्याचा बडगा उगारला होता. उघड्यावर बसणाºया ८१ जणांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी शहरात सहा हजार ९०० वैयक्तिक तर साठ सार्वजनिक शौचालयांची उभारण्यात आली होती. यासाठी १५ कोटी १४ लाख ८६ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. यात वैयक्तिक शौचालयांसाठी १२ कोटी ७९ लाख, तर सार्वजनिक शौचालयांसाठी एक कोटी ४८ लाख ५३ हजार ३२४ रुपयांच्या निधीचा समावेश होता. यंत्रमाग कारखान्यात शौचालय उभारण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शाळा, व्यापारी संकुले व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसणाºयांवर आळा घालण्यात आला. गुडमॉर्निंग व गुडनाईट पथके तैनात करण्यात आली होती. हगणदारीमुक्तीसाठी ९८ नुकटा नाटके सादर करण्यात आली होती. यानंतर मनपा प्रशासनाने २१ जुलै रोजी राज्य शासनाला शहर हगणदारीमुक्त झाल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने गेले दोन दिवस शहराची पाहणी केली. त्यांच्या पाहणीनंतर मंगळवारी नगरविकास विभागाचे उपसचिव बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. केंद्राची समिती लवकरच शहराची पाहणी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिली.