शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

मालेगावी आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: December 8, 2015 23:53 IST

मालेगावी आदिवासींचा मोर्चा

मालेगाव : येथील महापालिकेतर्फे आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे मंगला तलवारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त बोर्डे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी मनपाकडे करण्यात आली होती, परंतु मनपातर्फे कोेणतीही दखल घेण्यात आली नाही. शासनाने आदिवासींच्या विकासासाठी गेल्या ६७ वर्षांत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले; मात्र त्याची शासनस्तरावर अंमलबजावणी होत नाही. बेघर आदिवासी बेघर कुटुंबांना जागा देण्यात यावी, तालुक्यात व मनपा क्षेत्रात बेघरांना प्लॉट वितरित करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी समिती नेमण्यात आली होती. मोर्चात कैलास पवार, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महिला अध्यक्षा मंगला तलवारे, धनेश ठाकरे, एकनाथ वाघ यांच्यासह कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)