शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

वातावरण बदलाचा पूरकफायदा करून घ्यावा

By admin | Updated: September 7, 2015 22:38 IST

एम. सी. देव : वैराज कलादालनात व्याख्यान

नाशिक : जागतिक तपमानवृद्धीमुळे ध्रुव प्रदेशांमधील बर्फ झपाट्याने वितळत असून, सागरी जल पातळीमध्ये वाढ होत आहे. तसेच पृथ्वीचे तपमानही शतकभरात वाढले असून, वारेही प्रचंड वेगाने वाहू लागले आहेत. या वाऱ्यांच्या वेगामधून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलाचा पूरक फायदा साधावा, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ एम. सी. देव यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त आर्किटेक्ट््स आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने वैराज कलादालनामध्ये ‘वातावरण बदल व स्थापत्य अभियांत्रिकी’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देव प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. देव यांनी पुढे बोलताना सांगितले की, वातावरणातील खालचा स्तर अति उष्ण, वरचा स्तर थंड अशी टोकाची व्यस्तता दिसून येत असल्याचे त्यांनी दृकश्राव्य यंत्राच्या माध्यमातून सादर केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काळे, प्रवीणचंद्र गायकवाड उपस्थित होते.दरम्यान, अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणारा क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अमित छावसरिया याला डी. एस. शिरोडे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा पुरस्कार दरवर्षी संस्थेच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येतो. (प्रतिनिधी)पवन ऊर्जेची गरज४मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी, महापूर अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. भारताचे तपमान वाढत आहे. जलदरीत्या बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक बेटे पाण्याखाली जाणार आहेत. समुद्रकिनारी पवनचक्क्यांची उभारणी करून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेगाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करण्याची संधी साधण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.