शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वातावरण बदलाचा पूरकफायदा करून घ्यावा

By admin | Updated: September 7, 2015 22:38 IST

एम. सी. देव : वैराज कलादालनात व्याख्यान

नाशिक : जागतिक तपमानवृद्धीमुळे ध्रुव प्रदेशांमधील बर्फ झपाट्याने वितळत असून, सागरी जल पातळीमध्ये वाढ होत आहे. तसेच पृथ्वीचे तपमानही शतकभरात वाढले असून, वारेही प्रचंड वेगाने वाहू लागले आहेत. या वाऱ्यांच्या वेगामधून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलाचा पूरक फायदा साधावा, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ एम. सी. देव यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त आर्किटेक्ट््स आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने वैराज कलादालनामध्ये ‘वातावरण बदल व स्थापत्य अभियांत्रिकी’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देव प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. देव यांनी पुढे बोलताना सांगितले की, वातावरणातील खालचा स्तर अति उष्ण, वरचा स्तर थंड अशी टोकाची व्यस्तता दिसून येत असल्याचे त्यांनी दृकश्राव्य यंत्राच्या माध्यमातून सादर केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काळे, प्रवीणचंद्र गायकवाड उपस्थित होते.दरम्यान, अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणारा क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अमित छावसरिया याला डी. एस. शिरोडे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा पुरस्कार दरवर्षी संस्थेच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येतो. (प्रतिनिधी)पवन ऊर्जेची गरज४मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी, महापूर अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. भारताचे तपमान वाढत आहे. जलदरीत्या बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक बेटे पाण्याखाली जाणार आहेत. समुद्रकिनारी पवनचक्क्यांची उभारणी करून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेगाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करण्याची संधी साधण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.