शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

महावितरण आपल्या दारी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:40 IST

ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले.

नायगाव : ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले. याप्रसंगी सरपंच अनिता जेजूरकर, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, माजी सरपंच इंदुमती कातकाडे, अर्जुन बोडके, महावितरणचे अभियंता अनिल थोरात, सहाय्यक अभियंता राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते. घरगुती व कृषीच्या सर्व ग्राहकांना वीज ट्रान्सफॉर्मरचे फ्युज, जीर्ण तारा बदलणे, रोहित्रावर झालेला जास्तीचा भार, रोहित्र बदलणे, वाढीव वीजबिल येणे, विजेचे खांब बदलणेआदींसह विविध तक्रारी नायगाव परिसरातील वीज ग्राहकांनी उपस्थित केले. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्र ार निवारण मेळावे सुरू करून वीजग्राहकांसाठी हा चांगला उपक्र म असल्याचे मत गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी मांडले. ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड, दत्तात्रय तांबे, शरद कापडी, वडझिरेचे अर्जुन बोडके, जायगावचे जयराम काकड उपस्थित केले.