शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महाबळसुरींचे जीवन प्रेरणादायी

By admin | Updated: October 5, 2016 01:51 IST

गुणानुवाद : आचार्य रत्नसेन सुरीश्वरजी

नाशिक : जैन आचार्य वात्सल्यसिंधू महाबळसुरी म. सा. यांचे पाळीताना येथे महानिर्वाण झाले. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. १९६१ साली त्यांनी आपल्या पत्नीसमवेत मुंबईला दीक्षा घेतली होती. अत्यंत शांतमूर्ती व विद्वतेचं शिखर असणारे महाबळसुरी यांचे सान्निध्य म्हणजे नवचैतन्य निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसेन सुरीश्वर म. सा. यांनी केले. महाबळसुरी म. सा. यांच्या निर्वाणनिमित्त नाशिक येथे भाविक आराधना भवन, टिळकवाडी येथे आयोजित गुणानुवाद सभेत ते बोलत होते. अमावास्याच्या दिवशी ते सर्वांना सोडून गेले हा दिवसदेखील महत्त्वाचा होता. कारण २२ वे तीर्थंकर नेमीनाथ भगवान, २४ वे तीर्थंकर भगवान महावीर हेदेखील अमावास्याच्या दिवशीच गेले. महाबळसुरींच्या निर्वाणाने फार मोठी हानी झाली. त्यांची शिकवण दैनंदिन जीवनात अंमलात आणली पाहिजे. असेही ते म्हणाले. दीक्षा महोत्सव, प्राणप्रतिष्ठा उपधान तप मंदिराची उभारणी आदि अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडले, अशा शब्दात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.यावेळी शैलेशभाई शहा, गौतम सुराणा, महेशभाई शहा, प्रकाश बोथरा यांची त्यांच्या आठवणीपर भाषण झाले. स्तवन झाले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सध्याचे १४00 जैन साधूसंतांचे प्रमुख म्हणून गच्छाधीपती आचार्य भगवंत प. पू. पुण्यपाल सुरीश्वर महाराज हे त्यांचे चिरंजीव असून त्यांची दीक्षा ही वणीमध्ये झालेली आहे. या गुणानुवाद कार्यक्रमप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. दिवसभर विविध धार्मिक विधीही पार पडले. (प्रतिनिधी)