शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

पिंपळगाव वाखारी परिसरात कमी दाबाने विद्युतपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 00:24 IST

पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा

पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीपंप नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी आहे, त्यांना शेतपिकांना पाणी देणे विजेअभावी शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांतून असंतोष प्रकट होत आहे.वीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज