शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पिंपळगाव वाखारी परिसरात कमी दाबाने विद्युतपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 00:24 IST

पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा

पिंपळगाव वाखारी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून परिसरात अत्यंत कमी दाबाने विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांनादेखील पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने वीजपंप जळण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीपंप नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात विहिरींना पाणी आहे, त्यांना शेतपिकांना पाणी देणे विजेअभावी शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांतून असंतोष प्रकट होत आहे.वीजवितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज