शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाकाठी बारा लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 14, 2015 23:20 IST

टोल वसुली : प्राधिकरणाकडे कोट्यवधी थकले

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या व बाराशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला आलेल्या खर्चाच्या वसुलीसाठी पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर करण्यात येत असलेल्या व वेळोवेळी टोलवाढीला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे दिवसाकाठी बारा लाख रुपयांचे नुकसान होत असल्याने त्याची भरपाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी, असा तगादा पीएनजी कंपनीने लावला आहे. गोंदे ते पिंपळगाव या सहापदरी राष्ट्रीय महामार्गासाठी घोटी व पिंपळगाव बसवंत या दोन ठिकाणी टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून, घोटीपेक्षा पिंपळगाव बसवंत येथील टोलची रक्कम अधिक आहे. त्यामागे नाशिक शहरातून जाणारा उड्डाणपूल कारणीभूत असून, या पुलाला बाराशे कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे व त्याच्या वसुलीसाठी पिंपळगाव येथील टोलनाक्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वेळोवेळी कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला व त्याला मंजुरीही मिळत गेली, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर त्याला कायमच विरोध होत गेला.मे २०१४ मध्येदेखील वाढीव टोल वसुलीचा प्रस्ताव मंजूर झाला होता, परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नोंदणीकृत झालेले एम.एच. १५ व एम.एच. ४१ या वाहनांना तसेच टोलनाक्याच्या २० किलोमीटर परिघातील वाहनांना विशेष सवलत जाहीर करण्यास कंपनीला भाग पाडले होते. परिणामी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात करण्यात आलेल्या करारानुसार कंपनीला दररोज बारा लाख रुपयांचे नुकसान कंपनीला सोसावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या नुकसानीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भरपाई द्यावी असा तगादा कंपनीने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दरमहिन्याच्या शेवटी कंपनीकडून होणाऱ्या नुकसानीची आकडेवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केली जात आहे.