शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघा - घळसासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:24 IST

नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून शिकण्याची गरज आज समाजाला आहे. समाजाने सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघावे, असे प्रतिपादन विचारवंत विवेक घळसासी यांनी केले.

नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून शिकण्याची गरज आज समाजाला आहे. समाजाने सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघावे, असे प्रतिपादन विचारवंत विवेक घळसासी यांनी केले.पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प घळसासी यांनी शनिवारी (दि.१४) ‘रामायण नव्हे सीतायन’ या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, विजय साने, मंगला जोशी आदी उपस्थित होते. यावेळी घळसासी यांनी समाजाची घसरलेली वैचारिक अवस्था, रामायणातील मूल्य आणि प्रबोधनाचा मांडलेला बाजार यावर भाष्य केले. ते म्हणाले, सुखी संसारासाठी शुद्ध शील-चारित्र्य आवश्यक असते. चारित्र्यवान स्त्री ही कुटुंबातील सर्व पुरुषांना चांगल्या मार्गावर नेऊ शकते.समाजाला रामायणातील नीतिमूल्यांचे संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षक, प्रबोधनकारांची आहे, हे लक्षात घ्यावे. रामायणातून मर्यादा हा गुण आत्मसात केल्यास नक्कीच व्यक्तिमत्त्वाला श्रेष्ठत्व लाभेल; मात्र याकडे समाज दुर्लक्ष करतो आणि ‘संजू’सारख्या सिनेमाला गर्दी करतो, अशी टीकादेखील त्यांनी बोलताना केली. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक