शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजना : सहा हजार शेतकºयांना लाभ; कळवण तालुक्यातील स्थिती ३७ कोटींंचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:04 IST

कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली.

कळवण : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासदांची ३७ कोटी २४ लाख ६५ हजार रु पयांची कर्ज माफी झाली असल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी कळवण येथे दिली. शासनाकडून कळवण तालुक्यातील ५ हजार ९६९ कर्जदार सभासद शेतकºयांची ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आहे. त्यात कळवण तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांच्या आतील ३ हजार ६६० शेतकºयांना पूर्ण कर्ज माफीचा लाभ मिळाला असून त्यांची कर्जाची एकूण रक्कम २१ कोटी ७४ लाख ८१ हजार १७ रु पये आहे. सदर रक्कम जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत कर्जदार सभासदाच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित दीड लाखांवर कर्ज असलेल्या १ हजार ७१९ शेतकºयांसाठी १४ कोटी ४४ लाख ४६ हजार रु पये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत; मात्र संबंधित कर्जदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरील रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरणे आवश्यक आहे. या शिवाय कळवण तालुक्यातील नियमित कर्जदार असलेल्या ५९० कर्जदार शेतकºयांसाठीदेखील प्रोत्साहन रक्कम म्हणून १ कोटी ५ लाख ३८ हजार रु पये मंजूर झाले आहेत तालुक्यातील १ लाख ५० हजार रु पयांवरील कर्जदार असलेल्या शेतकºयांनी आपली रक्कम लवकरात लवकर जिल्हा बॅँकेच्या शाखेत भरून पूर्ण शासनाच्या कर्ज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार व बँकेचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी केले. कर्जमाफी योजनेंतर्गत कळवण तालुक्यातील बहुतांशी कुटुंबातील शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयीकृत बँकांनीदेखील शेतकºयांची माहिती आॅनलाइन भरली होती. कुठेच मंजूर यादी पाहायला उपलब्ध नसल्याने कर्जदार शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती दिली जात नाही, सर्व याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणार असल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या बँकांना पात्र शेतकºयांसाठी कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. ती किती शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाली. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकºयांची संख्या किती आहे, याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.