शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

भादवण परिसरात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: July 31, 2015 23:12 IST

भादवण परिसरात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान

 विसापूर : भादवणसह गांगवण परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू झाल्याापासून अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नद्या-नाले अद्याप कोरडे असून विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. वेळीच पाऊस आला नाही तर भीषण परिस्थिती उद्भवणार आहे. गेल्या महिन्यात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाची पिके करपू लागली असतानाच रिमझिम पाऊस आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. शेतीची कोळपणी, खते टाकणे, निंदणीची कामे उरकली असून कोबी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी शेती तयार करून ठेवली आहे. कोबीची रोपे लावणीसाठी तयार आहेत रिमझिम पावसातच शेतकऱ्यानी कशीबशी कोबी लागवड करून घेतली. आता शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. (वार्ताहर)