शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तिसगाव धरणाच्या गाळात अडकलेल्या १५ गार्इंना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:41 IST

दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट्रॅक्टरच्या मदतीने गाळातून बाहेर काढत जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देसदर गायींना ट्रॅक्टरच्या मदतीने गाळातून बाहेर काढत जीवदान दिले

दिंडोरी : तालुक्यातील सर्व धरणांनी तळ गाठला असून पाऊस लांबल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवून जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात तिसगाव धरणात गेलेल्या १५ कठियावाडी गाई चिखलात रु तून बसल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सदर गायींना ट्रॅक्टरच्या मदतीने गाळातून बाहेर काढत जीवदान दिले आहे.तिसगाव येथील काठेवाडी लक्ष्मण गवळी हे त्यांच्या ६० गाई चारण्यासाठी सकाळी घेऊन निघाले ११ वाजता गायींना पाणी पाजण्यासाठी तिसगाव धरणाच्या दिशेने गेले. दूरवर असलेल्या पाण्याच्या शोधात गाई गाळ तुडवत पाण्यापर्यंत पोहचल्या. त्यातील इतर गाई परत आल्या, मात्र पंधरा गाई चिखलात फसत अडकल्या. त्यांना सोनजांब व खेडगांव येथील शेतकऱ्यांनी मदत केली. शेतकरी योगेश बाळासाहेब जाधव यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरच्या साह्याने गायींना बाहेर काढले.यावेळी कैलास जाधव, विश्वनाथ जाधव, रावसाहेब जाधव, सुभाष जाधव, प्रविण जाधव, सिताराम धोत्रे यांनी मदत केली.(फोटो २० दिंडोरी ५)