शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दिंडोरी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:31 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी चिंतीत पडला आहे. ...

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी चिंतीत पडला आहे.

अगोदर द्राक्षे हंगामासाठी पोषक वातावरण उत्तम होते; परंतु दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत असून, सकाळपासून हलक्या स्वरूपाच्या पावसांच्या सरी पडल्यामुळे द्राक्षे पंढरी हादरली आहे. या वातावरणाचा द्राक्षे पिकांवर लवकर परिणाम होत असल्याने बळीराजाला द्राक्षबागा वाचवण्यासाठी पावडर फवारणीची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सामोरे जाण्याची चित्र निर्माण झाले आहे. सध्या जवळ-जवळ ६० ते ७० टक्के द्राक्षे बागा साखर प्रमाणात आहे. काही बागा मध्यम स्थितीमध्ये आहे. म्हणजे तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच बागा या पूर्ण अवस्थेत असल्याने त्या वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची महागड्या किमतीच्या पावडरी खरेदीवर भर दिली आहे. अगोदरच सुरुवातीला प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च करून द्राक्षबागा वाचविल्या. बागा आता जोमात असताना वातावरणातील बदलाने शेतकरी हादरला आहे.

(११ लखमापूर १)

------------------

१) ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांपासून दिंडोरीकरांना सूर्य दर्शन नाही.

२) हलक्या स्वरूपांचा पाऊस पडल्याने द्राक्षे बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अत्यंत महागड्या पावडरी खरेदी करून बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ.

३) बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे.

-------

अचानक वातावरणात झालेला हवामानातील बदल द्राक्षे पिकांसाठी घातक असून, शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

....संदीप मोगल, द्राक्षे उत्पादक, लखमापूर

===Photopath===

111220\11nsk_8_11122020_13.jpg

===Caption===

(११ लखमापूर १)