शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सार्थक होईल : रामानंदपुरी

By admin | Updated: October 13, 2015 22:12 IST

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सार्थक होईल : रामानंदपुरी

 न्यायडोंगरी : अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाला अध्यात्माची योग्य जोड दिल्यास मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील खेतीया येथील ‘श्रीकृष्ण गो संस्थानच्या’ १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी महाराज यांनी येथे आयोजित श्रीमद् भाागवत सप्ताहात केले. येथील मोरेश्वरनगरच्या तांडा भागात या नियोजनबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडलेला हा सत्संग यशस्वी करण्यासाठी येथील तुलसीदास राठोड, धनराज चव्हाण, कैलास राठोड, चांगदेव चव्हाण, रवींद्र राठोड, विष्णू चव्हाण, रायसिंग चव्हाण, पांडुरंग राठोड, भीमराव चव्हाण, संभाजी मोतीराम यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. येथे दरवर्षी आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात येते. यात प्रभात फेरी, काकड आरती, भजन, हरिपाठ व रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान भागवत कथा असे कार्यक्रम होतात. (वार्ताहर)