शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सार्थक होईल : रामानंदपुरी

By admin | Updated: October 13, 2015 22:12 IST

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सार्थक होईल : रामानंदपुरी

 न्यायडोंगरी : अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाला अध्यात्माची योग्य जोड दिल्यास मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील खेतीया येथील ‘श्रीकृष्ण गो संस्थानच्या’ १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी महाराज यांनी येथे आयोजित श्रीमद् भाागवत सप्ताहात केले. येथील मोरेश्वरनगरच्या तांडा भागात या नियोजनबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडलेला हा सत्संग यशस्वी करण्यासाठी येथील तुलसीदास राठोड, धनराज चव्हाण, कैलास राठोड, चांगदेव चव्हाण, रवींद्र राठोड, विष्णू चव्हाण, रायसिंग चव्हाण, पांडुरंग राठोड, भीमराव चव्हाण, संभाजी मोतीराम यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. येथे दरवर्षी आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात येते. यात प्रभात फेरी, काकड आरती, भजन, हरिपाठ व रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान भागवत कथा असे कार्यक्रम होतात. (वार्ताहर)