शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 22:30 IST

बळीराजा आनंदला : बंधाऱ्यांच्या पातळीत वाढ; संततधार कायम

नाशिक : बागलाणसह त्र्यंबकेश्वर व सुरगाणा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.सटाणा शहर व तालुक्यात बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरिपाच्या पेरणीला आता वेग येणार आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाण्याच्या पातळीत चांगल्यापैकी वाढ होत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.बागलाण तालुक्यात यंदाच्या हंगामात मृगाच्या अखेरच्या दिवशी बरसलेल्या चाळीस मिनिटांच्या पावसानंतर आज दुसऱ्यांदा पावसाला सुरुवात झाली. तब्बल चाळीस दिवस ऊन-सावलीच्या खेळामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता.सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. थोडीफार पुंजी शिल्लक होती तिही यंदा खरिपाच्या मशागतीला आणि बियाणे व खताच्या खरेदीसाठी खर्ची पडली होती. मात्र पावसाचा मागमूसही दिसत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, ब्राह्मणपाडा, द्याने, नामपूर, राजपूर पांडे, उत्राणे, अंबासन तसेच काटवन परिसरातील चिराई, राहूड, बिलपुरी, टेंभे, इजमाणे, श्रीपूरवडे, नांदीन, दरेगाव, दसवेल, पिंपळकोठे, भडाणे व करंजाडी खोऱ्यातील मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, लादुद, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, वीरगाव, डांगसौंदाणे, निकवेल, दसाणे, केरसाणे, ब्राह्मणगाव, लखमापूर, अजमीर सौंदाणे, आराई, शेमळी, देवळाणे आदि भागात सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. (लोकमत चमू)