शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जीवन म्हणजे निसर्गाशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा ...

दिंडोरी : माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचा संवादच आहे. ज्या दिवशी माणसाचा श्वास थांबतो तेव्हा माणूस मरतो. निसर्गाचा एक भाग माणूस असतो, म्हणून माणसाने निसर्ग संतुलन राखले पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी व्याख्यानात केले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत वाघ यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी वाघ म्हणाले की, अंधश्रद्धा, रुढी-परंपरांमुळे माणसाची अधोगती होते. त्यामुळे माणसाच्या विकासासाठी शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण जर शास्त्रशुद्ध असेल तर माणसाचा विकास शक्य होतो. शिक्षण घेताना माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. अशा प्रकारचे विचार करण्याचे स्वातंत्र्य विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फारसे मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस परिपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येकाला आत्मशोध घेता आला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय सानप यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रा.दिलीप कुटे, डॉ.महादेव कांबळे, प्रा.डॉ.धीरज झाल्टे, प्रा.राजेंद्र डोईफोडे, प्रा.डॉ. अरविंद केदारे, प्रा.डॉ.संतोष भैलुमे, प्रा.तुकाराम भवर, प्रा.वैशाली गांगुर्डे, प्रा.पंकजा अहिरे, डॉ.रुपाली सानप, प्रा.योगेश डंबाळे, प्रा.सीताराम भोये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाणे यांनी केले तर प्रा.नाना चव्हाण यांनी आभार मानले.