शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील पाणी साठवणूक करण्याचे सरपंचांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:25 IST

कळवण : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.२२) विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा.ॅ नरेश गिते यांनी दिले असल्याने या ग्रामसभांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळवण तालुक्यातील सरपंचांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले.

ठळक मुद्देकळवण : विशेष ग्रामसभेत पंतप्रधान मोदी यांच्या पत्राचे वाचन

कळवण : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.२२) विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा.ॅ नरेश गिते यांनी दिले असल्याने या ग्रामसभांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळवण तालुक्यातील सरपंचांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले.दरम्यान पत्र वाचन करण्यात येऊन ग्रामसभा संपन्न झाल्याची माहिती गटविकासधिकारी डी. एम. बहिरम यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राद्वारे पावसाचे पाणी साठवण करण्याबाबत आवाहन केले. पावसाचे जास्तीत जास्त पाणी संकलित करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी बांध बंदिस्ती, नदी नाल्यांमध्ये बंधारे, तलावांचे खोलीकरण, वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक होईल. गावात ग्रामसभा आयोजित करु न या पत्राचे वाचन करावे तसेच पंतप्रधानांनी सुचवलेल्या जलसंधारणाच्या उपाययोजनांवर विचार विनिमय करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने तालुक्यात झालेल्या ग्रामसभांमध्ये या विषयावर चर्चा झाली.जुनीबेज येथे विशेष ग्रामसभा-पंतप्रधान नरेंद्र मोदीसो यांचे सरपंचांना आलेल्या पत्राचे वाचन करण्यात येऊन पावसाळ्यात पावसाचे पाणी संकलन व संचयन करणे व वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन या विषयावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच अहिल्या ऐडाईत होत्या. यावेळी उपसरपंच संजय बच्छाव, कळवण बाजार समिती संचालक शितलकुमार अहिरे, शिवसेनेचे दशरथ बच्छाव, बळवंत बच्छाव, शशिकांत सोनवणे ग्रामपंचायत सदस्य वैशाली अहिरे, विनोद खैरनार, गोपाळ बच्छाव, दिपक खैरनार, सखाराम पवार, विठ्ठल बच्छाव, चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील अशोक लाडे, किशोर चौरे, सुभाष खैरनार, अंगणवाडी सेविका निर्मला बच्छाव, विजया बच्छाव, दादाजी बच्छाव आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.