शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र मोहीम

By admin | Updated: July 21, 2016 01:59 IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र मोहीम

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा, भर चौकात अशा गुन्हेगारांना आणून जनतेच्या हवाली करा या आणि अशा विविध मागण्यांचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची मोहीम बुधवारी (दि. २०) एचपीटी, आरवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राबविण्यात आली.या पत्रमोहिमेअंतर्गत महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटना यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा तसेच कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणती शिक्षा देण्यात यावी, असा उल्लेख या पत्रांमध्ये करण्यात आला आहे. या मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विविध मागण्या मांडल्या.सदर अहवाल आणि या मोहिमेत सहभागी पत्रांच्या संख्येचा तपशील मुख्यमंत्र्यांना कुरिअरने पाठविण्यात येऊन काही महिन्यांच्या अंतराने माहितीच्या अधिकाराखाली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. सूर्यवंशी, प्रा. डॉ. विद्या पाटील, आसावरी कुलकर्णी, भक्ती आठवले, सौरभ बेंडाळे, राकेश पाटील, आशिष कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)