शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

होऊन जाऊ द्या ‘शुभमंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

चौकट- परवानगीसाठी अग्निदिव्य विवाह सोहळा करण्यासाठी संबंधित परिसरातील पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, महापालिका कार्यालय यांच्याकडे अर्ज करून परवानगी घ्यावी ...

चौकट-

परवानगीसाठी अग्निदिव्य

विवाह सोहळा करण्यासाठी संबंधित परिसरातील पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, महापालिका कार्यालय यांच्याकडे अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या एक खिडकी विभागात जमा करावे लागते. तेथून परवानगी मिळाल्यानंतर वधू किंवा वरपिता निश्चिंत होतात. या संपूर्ण प्रक्रियेस किमान ८ ते १० दिवसांचा कालावधी जातो. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जाते.

चौकट-

या असतील अटी

विवाह सोहळ्यास केवळ ५० माणसांची उपस्थिती राहील. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सर्व विधी उरकावयाचे आहेत. वराची मिरवणूक काढण्यास बंदी असून जर मिरवणूक काढली तर वधू-वर पित्यास दंड आकारला जातो. वाद्य वाजविता येणार नाही. विवाहस्थळी उपस्थित सर्व वऱ्हाडींनी मास्क वापरणे बंधनकारक. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आवश्यक. अशा वेगवेगळ्या अटींच्या अधीन राहून विवाहसोहळ्यांना परवानगी दिली जाते.

चौकट-

शुभमुहूर्त

जुलैमध्ये विवाह सोहळ्यांसाठी १३ जुलैपर्यंत मुहूर्त असून, या महिन्यात एकूण चार शुभमुहूर्त आहेत. आता केवळ १३ जुलैचा मुहूर्त शिल्लक आहे. पहिले तीन मुहूर्त १ ते ३ जुलैदरम्यान होते. मागील महिन्यात सहा विवाह मुहूर्त होते.

चौकट-

वधू-वर पित्याची कसरत

कोट-

मुलीचा विवाह सोहळा उरकण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या गोळा करताना खूपच फिरफिर करावी लागली. पण, एकदाच्या परवानग्या मिळाल्या. अटी-शर्तींचे पालन करताना नाकीनऊ आले. आलेले पाहुणे सांभाळत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागली.

- रमेश अहिरे, वधुपिता

कोट-

शहरी भागात विवाह सोहळा करताना घ्याव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांपेक्षा शहराच्या बाहेर जाऊन किंवा गावाकडे जाऊन मुलाचा विवाह उरकणे सोयीचे वाटले. विवाह सोहळ्यांना निर्बंध सर्वत्र असले तरी शहरी भागात परवानग्या मिळविताना खूपच त्रास होतो.

- प्रभाकर जाधव, वरपिता