शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हावे

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

योगी आदित्यनाथ : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे व्याख्यान

नाशिक : देशात मुस्लिमांचा प्रभाव वाढला असून, हिंदूंची एकता नसल्याने अखंड भारत विखुरला आहे. जम्मू-काश्मीर या राज्यामधून तर केव्हाच हिंदूंना बाहेर काढले असून, पूर्वेत्तर राज्यांमध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात कोणीही बोलण्यास तयार नसल्याने हा देश खरच धर्मनिरपेक्ष आहे काय? असा प्रश्न पडतो. धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले.भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदूत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, इस्लामिक मानसिकता जिहादची असून, मनुष्य संपविण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे देशाच्या शालिनतेसाठी राष्ट्रवादाचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी हिंदूत्त्वाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. वास्तविक देशात समान कायदा असता तर अल्पसंख्याक आणि इतर वर्ग असा कधीही भेदभाव झाला नसता. थोडक्यात हिंदूकरण झाल्याशिवाय रामराज्य येणार नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाना साधत त्यांच्या आगतिक राजकारणामुळेच भारताची दैना झाल्याचेही सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री मनोज जोशी, अपर्णा रामतीर्थकर, मृणाल बोडके, अमोल वडनेरे, माधव राठी, एकनाथ शेटे, गणेश सपकाळ आदि उपस्थित होते.