शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हावे

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

योगी आदित्यनाथ : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे व्याख्यान

नाशिक : देशात मुस्लिमांचा प्रभाव वाढला असून, हिंदूंची एकता नसल्याने अखंड भारत विखुरला आहे. जम्मू-काश्मीर या राज्यामधून तर केव्हाच हिंदूंना बाहेर काढले असून, पूर्वेत्तर राज्यांमध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात कोणीही बोलण्यास तयार नसल्याने हा देश खरच धर्मनिरपेक्ष आहे काय? असा प्रश्न पडतो. धर्मनिरपेक्षतेसाठी देशाचे हिंदूकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले.भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘हिंदूत्त्व’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, इस्लामिक मानसिकता जिहादची असून, मनुष्य संपविण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे देशाच्या शालिनतेसाठी राष्ट्रवादाचा ध्यास धरायला हवा. त्यासाठी हिंदूत्त्वाचा पुरस्कार करण्याची गरज आहे. वास्तविक देशात समान कायदा असता तर अल्पसंख्याक आणि इतर वर्ग असा कधीही भेदभाव झाला नसता. थोडक्यात हिंदूकरण झाल्याशिवाय रामराज्य येणार नाही, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाना साधत त्यांच्या आगतिक राजकारणामुळेच भारताची दैना झाल्याचेही सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री मनोज जोशी, अपर्णा रामतीर्थकर, मृणाल बोडके, अमोल वडनेरे, माधव राठी, एकनाथ शेटे, गणेश सपकाळ आदि उपस्थित होते.