शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्याकडे श्ोतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:45 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.

सायगाव : येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव, आंगुलगाव, न्याहरखेडा, पांझरवाडी आदि गावांतील शेतकरी पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढ मिळूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. बुधवार २ आॅगस्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत केवळ ६ शेतकºयांनी विमा भरल्याची माहिती बँके कडून मिळाली आहे.आंगुलगाव येथील ५ शेतकºयांनी व न्याहरखेडा येथील १ शेतकºयाचा समावेश आहे. सायगाव , पांजरवाडी येथील एकाही शेतकºयाने पिकविमा भरला नाही. यापूर्वी अनेक वर्ष शेतकरी विमा भरत आले. परंतु सरकार व विमा कम्पनी च्या जाचक अटीमुळे शेतकरी विमा भरण्यास उदासीन असल्याची चर्चा शेतकºयांत आहे.अन्य जिल्ह्यात शेतकºयांनी पिक विमा भरण्यास गर्दी केली आहे. पारंपारिक पिकांनाच विमा संरक्षण आहे. त्यामुळे सायगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गेल्या पाच दिवसात केवळ ६ शेतकºयांनीच पिकविमा उतरविला आहे. कृषि विभागाचे कर्मचारी सायगाव येथील बँकेत ठाण मांडून होते. त्यांनी पिक विमा योजनेचा प्रचार केला परंतु शेतकºयांना पिक विम्याबाबत यापूर्वी आलेल्या अनुभवामुळे शेतकरी पिकविमा भरण्यास तयार नसल्याचे येथील शेतकरी बोलून दाखवत आहे. सायगाव् येथील जिल्हा बँकेला सोमवार साप्ताहिक सूटी असते. परन्तु पिकविमा भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख होती.त्यामुळे कर्मचारी सुटीच्या दिवशी पिकविमा काढण्यासाठी बँकेत हजर होते. परन्तु त्या दिवशी एकही शेतकरी पिकविमा भरण्यासाठी बँकेत फिरकला नाही.