शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नायगाव येथे जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:52 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे कृत्रिम पाणीटंचाई । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष

जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती. 

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.नायगावसह नऊ गाव नळपाणी पुरवठा योजनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व जलवाहिनी दुरूस्तीत हलगर्जीपणा यामुळेनागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभभरत नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जायगाव व देशवंडी येथील पाणीटंचाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे चौफुली परिसरात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला अनेक दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात गळती आहे. संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आहे. मात्र दुरूस्ती करण्यासाठी वारंवार लागणाºया पैशांवरून अधिकाºयांमध्ये तू तू मै मै होत असल्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्यास वेळ लागत आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्याचा परिणाममोह येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून इतर गावांना पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्यामुळे गळतीचे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जलवाहिनीचे काम करण्याची गरज आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण