शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

नायगाव येथे जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:52 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे कृत्रिम पाणीटंचाई । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष

जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती. 

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.नायगावसह नऊ गाव नळपाणी पुरवठा योजनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व जलवाहिनी दुरूस्तीत हलगर्जीपणा यामुळेनागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभभरत नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जायगाव व देशवंडी येथील पाणीटंचाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे चौफुली परिसरात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला अनेक दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात गळती आहे. संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आहे. मात्र दुरूस्ती करण्यासाठी वारंवार लागणाºया पैशांवरून अधिकाºयांमध्ये तू तू मै मै होत असल्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्यास वेळ लागत आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्याचा परिणाममोह येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून इतर गावांना पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्यामुळे गळतीचे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जलवाहिनीचे काम करण्याची गरज आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण