शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नायगाव येथे जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:52 IST

नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे कृत्रिम पाणीटंचाई । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष

जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती. 

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत.नायगावसह नऊ गाव नळपाणी पुरवठा योजनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व जलवाहिनी दुरूस्तीत हलगर्जीपणा यामुळेनागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे जायगाव व देशवंडी येथील जलकुंभभरत नसल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जायगाव व देशवंडी येथील पाणीटंचाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.जायगाव-ब्राह्मणवाडे चौफुली परिसरात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला अनेक दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात गळती आहे. संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली आहे. मात्र दुरूस्ती करण्यासाठी वारंवार लागणाºया पैशांवरून अधिकाºयांमध्ये तू तू मै मै होत असल्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्यास वेळ लागत आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्याचा परिणाममोह येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून इतर गावांना पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीचे पाइप जीर्ण झाल्यामुळे गळतीचे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जलवाहिनीचे काम करण्याची गरज आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण