शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धात्रक फाटा येथील जलकुंभाला गळती

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या जलकुंभाला गेल्या वर्षापासून गळती लागली

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या जलकुंभाला गेल्या वर्षापासून गळती लागली असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलकुंभातून होणारी पाण्याची गळती थांबवावी याबाबत मनपा आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. धात्रक फाटा येथे मनपाचा जलकुंभ असून, या जलकुंभातून प्रभाग क्रमांक ३ तसेच अन्य भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडली जाणारी वाहिनी नादुरुस्त असल्याने तसेच जलकुंभाच्या बांधकामातून पाणी बाहेर येत असल्याने सध्या सायंकाळच्या सुमारास लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने सध्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जात असले, तरी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)