शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीला गळती

By admin | Updated: October 24, 2015 22:06 IST

हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया

पंचवटी : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने काही दिवसांपासून पाणीकपात केली खरी; मात्र हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या अनेक महिन्यांपासून जलकुंभाला जोडल्या जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जलकुंभाला जोडली जाणारी ही जलवाहिनी असून, तिलाच गळती लागल्याने पाणीकपातीचा फायदा काय, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वजे्रश्वरी ते हिरावाडी पाण्याच्या पाटालगत असलेल्या जलवाहिनीला गळती लागली असली तरी, याकडे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात जलसाठा कमी असल्याच्या कारणावरून प्रशासनाने एकवेळ पाणीकपात केली आहे. परंतु हिरावाडी पाण्याच्या पाटालगत जलवाहिनीला गळती लागलेली असल्याने पाणी बचतीपेक्षा अधिकच वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाणी गळती थांबविणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. एकीकडे मनपा प्रशासन पाणी बचतीबाबत जनजागृती करत असले तरी दुसरीकडे पाणी गळतीकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. (वार्ताहर)