शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 23:04 IST

जांबुटके : धरणाची खोली वाढण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न मिटणार

 वडनेरभेैरव : तालुक्यातील जांबुटके धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ तहसीलदार माणिक अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.धरणातील गाळ काढल्याने धरणाची खोली वाढेल व पाणी साठवण क्षमता वाढेल याकरता लोकसहभागातून शासन, आर्ट आॅफ लिव्हिंग अशा सामाजिक संस्थांच्या मदतीने आठ गावांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य आधार असलेल्या जांबुटके धरणातील गाळ काढणार आहे. जांबुटके धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणी साचण्याऐवजी नेत्रावती नदीतून वाहून जाते. यावेळी वडनेरभैरवचे उपसरपंच रावसाहेब भालेराव, पिंपळणारे उपसरपंच अनिल कोठुळे, दह्याणे सरपंच शांताराम भवर, पोलीसपाटील नवनाथ कोठुळे, संपतराव जाधव, सुरेश भवर, बाळासाहेब कोठुळे, महेंद्रसिंह परदेशी, केशव धनाईत, रामचंद्र पाटील, अशोक गचाले, एकनाथ अहेर, खंडेराव कोठुळे, सुरेश यशवंते, भाऊसाहेब गुमनार, विश्वनाथ चव्हाण, शंकर गांगुर्डे, ग्रामसेवक एस. के. मोरे, शशी वक्ते, समाधान गचाले, पुंडलिक ठाकरे, पुंडलिक गांगुर्डे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)