शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 23:04 IST

जांबुटके : धरणाची खोली वाढण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न मिटणार

 वडनेरभेैरव : तालुक्यातील जांबुटके धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ तहसीलदार माणिक अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.धरणातील गाळ काढल्याने धरणाची खोली वाढेल व पाणी साठवण क्षमता वाढेल याकरता लोकसहभागातून शासन, आर्ट आॅफ लिव्हिंग अशा सामाजिक संस्थांच्या मदतीने आठ गावांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य आधार असलेल्या जांबुटके धरणातील गाळ काढणार आहे. जांबुटके धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणी साचण्याऐवजी नेत्रावती नदीतून वाहून जाते. यावेळी वडनेरभैरवचे उपसरपंच रावसाहेब भालेराव, पिंपळणारे उपसरपंच अनिल कोठुळे, दह्याणे सरपंच शांताराम भवर, पोलीसपाटील नवनाथ कोठुळे, संपतराव जाधव, सुरेश भवर, बाळासाहेब कोठुळे, महेंद्रसिंह परदेशी, केशव धनाईत, रामचंद्र पाटील, अशोक गचाले, एकनाथ अहेर, खंडेराव कोठुळे, सुरेश यशवंते, भाऊसाहेब गुमनार, विश्वनाथ चव्हाण, शंकर गांगुर्डे, ग्रामसेवक एस. के. मोरे, शशी वक्ते, समाधान गचाले, पुंडलिक ठाकरे, पुंडलिक गांगुर्डे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)