शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST

मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूजा करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर : मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूजा करण्यात आली. ब्रह्मगिरीवरून खाली उतरून कुशावर्तावर पुनश्च पूजा करण्यात आली. यावेळी गोदावरी स्वच्छता मोहिमेचे राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, रोहनकुमार देशपांडे, तहसीलदार महेंद्र पवार, ललिता शिंदे, कैलास देशमुख आदींसह संत जनार्दन स्वामी आश्रमाचे दीपक महाराज उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरनंतर सर्व मंडळी तळवाडे बेझेमार्गे चक्रतीर्थाकडे रवाना झाले. चक्रतीर्थावर गोदावरी खºया अर्थाने प्रगट होऊन विस्तीर्ण रूपात प्रवाहित झाली आहे. येथून गोदावरी गंगापूरमार्गे नाशिक येथे जाते; मात्र त्र्यंबकेश्वर व परिसरात तुफान पाऊस असल्याने नमामि गोदा फाउंडेशनची ही टीम महिरावणीवरून नाशिककडे रवाना झाली.