शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

By admin | Updated: May 29, 2016 23:53 IST

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

सटाणा : गेल्या एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील अखेरचे पाणी आवर्तन रविवारी सकाळी दहा वाजता दोन्ही प्रकल्पामधून सोडल्यामुळे पाण्याअभावी ठप्प झालेल्या नदीकाठच्या तब्बल सव्वाशे पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन तब्बल वीस ते बावीस दिवस उशिरा सोडल्यामुळे मोसम व आरम नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन जलसंकट निर्माण झाले होते. त्यामुळे टॅँकर सुरू करा नाही तर पाण्याचे आवर्तन तरी सोडा, अशी ओरड सुरू झाली होती. जलसंपदा विभागाने शनिवारी सकाळी दहा वाजता हरणबारी धरणामधून ३४४ दशलक्ष घनफूट शिल्लक साठ्यापैकी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी चारशे क्युसेकने मोसम नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर केळझर धरणामधील शिल्लक असलेला ८६ दशलक्ष घनफूट संपूर्ण पाणीसाठा एकशे सत्तर क्युसेकने आरम नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे अखेरचे पाणी आवर्तन फक्त नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात आले असून, अखेरच्या गावापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी नदीकाठच्या खासगी पाणीपुरवठा विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्यात करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)